Tuesday, 28 April 2020

कहाणी लाॅकडाऊन की


“सपनों का शहर सो रहा है”, ऐसा तो पहली बार ही हो रहा हैं। घड़ीके काटों पर जो भगाता था, वो वक्त लगता है जैसे थमसा गया है।
"आजादी" खोई इस महामारीके दौरमें, पर काफी कुछ पाया भी हैं। रोजगार गवाया है, पर फिरभी कुछ कमाया है।

ईंट से ईंट जोड़कर मकान बना लिया था, आज पुरा परिवार साथमें बैठा तो “घर” बन गया। 
जिन्होंने खो दिया था बचपन, रोज मर्राकी जिंदगीके चलते, वे दिखाई देते है बच्चोंके साथ खेलते। मानो जैसे जिंदगीने दुसरा मौका दिया हो, अनमोल लम्होंको फिरसे जीने के लिए। 
भूक लगने पर जो उंगलियां मोबाइलपर घूमती, वो आजकल आटा गुनने लगी हैं। नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ की जनरेशन यूट्यूब पर दादी की रेसीपी ढूंढने लगी हैं। 
बच्चे पालनाघरमें नहीं, अपने घरोंमें खेल रहें हैं। A-B-C-D नहीं, रामायण-महाभारत के पाठ पढ़ रहें है।

वैसे देखा जाए तो, सुनहरी है ये कैद, पर "जबरदस्ती" रास कहाँ आती है, फिर वो आराम की ही क्यूँ ना हो। तभी तो आरामसे दुनिया थक गयी हैं, जिससे फ़ुरसत चाहते थे, उसी काम की कमी खल रही हैं।

विपदाकी घड़ीमें इन्सान की नस्ल का अनोखा परिचय हो रहा है। कहीं “संयम का पालन”, कहीं “मूर्खता का प्रदर्शन” हो रहा है। कोई जान बचाने में जुटा है, कोई लुटाने पर अड़ा है, कुछ अपनों से दूर हैं कर्तव्यपालन के लिए, वहीं ऐसे भी हैं कुछ अक्ल के अंधे, जो अपनेही घर में नहीं रह पाते। 

खैर “आगे क्या होगा?” ये तो वक्त ही बताएगा, “पर कब?” ये सवाल हर वक्त सताएगा।

Wednesday, 8 April 2020

लग्न- नातं कि बंधन..


मैत्री चं स्थान या जगात इतकं उच्च का आहे माहितीये??
कारण ती रंग-वर्ण, जात-पात बघून जोडली जात नाही तर स्वभाव आणि विचारांवर आधारलेली असते..

तिथे सौदा नसतो, ती अगदी साधी असते,
तिथे औदा न बघता परस्पर आदर जपला जातो.
ती निखळ असते, निर्विकार असते..
जिथे कृष्ण राजा नसतो, सुदामा शूद्र नसतो ती एकमात्र मैत्री असते.

मैत्री ची जागा कोणतंच नातं घेऊ शकत नाही.
कारण ती नाळेनं जोडली, म्हणून सख्खी असत नाही.
ती जन्मजात मिळत नाही... मन जिंकून जोडावी लागते...
ती जबरदस्ती बांधलेलं बंधन नसते, ती मनापासून निभावलेलं नातं असते...

मग प्रश्न पडतो कि आयुष्यभर जे नातं जपायचंय ते "लग्न", मैत्रीत करावं कि नातलगात??
जिथे नाडी-पत्रिका जुळते तिथे बांधावं कि जिथे मनं जुळतात तिथे जोडावं??
जिथे जात मिळते तिथे टिकेल कि जिथे स्वभाव आणि विचार जुळतात तिथे बहरेल??

सगळ्या गोष्टी चोखंदळासारखे निवडणारे आपण स्टेटस लेबलस् आणि जातीचे टॅगज् बघून "लग्न बंधन" जोडतो हे विडंबन नाही तर काय??
माणूस म्हणून पारख करण्यापूर्वीच जे वर्थलेस फिल्टरस् आपण लावतो त्याने काय साध्य करतो??

अहो, मनं तोडून घरं जोडली जातात का कधी??
लग्न प्रतिष्ठेसाठी नव्हे तर पूरकतेसाठी करायला हवं.. ज्याला दोन जीवांचा मेळ म्हटलं जातं ते कुणाच्या अंतर्मनाच्या राखेची साक्ष देत असेल तर काय अर्थ त्या नवजीवनाला??